शिवसेना-भाजपची युती उभ्या महाराष्ट्राने पाहिली. पक्ष वेगवेगळे असले तरी नेते मात्र अगदी एकोप्याने राहत होते.. पण २०१४ नंतर या युतीला तडे गेले आणि २०१९ नंतर युती तुटलीच. त्याचीच खदखद वेळोवेळी दोन्ही पक्षातील काही नेते व्यक्त करत असतात.. आता भाजप नेते गिरीश महाजनांनी हे बोलून दाखवलं. गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला. तर आपण Girish Mahajan यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे जलसंपदा मंत्री Jayant Patil म्हणाले.. (Ashvin VO) #GirishMahajan #JayantPatil #DevendraFadnavis #UddhavThackeray #shivsena #BJP #Politics #News #lokmat<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat